महाराष्ट्र
-
ब्रेकिंग! छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के…
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते हिंदू पदपातशाह होते, असे दावा हिंदुत्वावादी संघटनेकडून केला जातो. भाजप नेते…
Read More » -
हार, शाल आणू नका, पाया तर अजिबात पडू नका, पुढारी लायकीचे नाहीत
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीडचे पालकमंत्री आहेत. त्याचबरोबर ते पुण्याचेही पालकमंत्री आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर गेली…
Read More » -
छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला अन् आम्ही गुढी बिडी…
मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा सण रविवारी मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी शोभायात्रा आणि…
Read More » -
मोठी बातमी!…तर तुमचे ड्रायव्हिंग लायसनच रद्द करणार
आता ट्रॅफिक दंड न भरल्यास तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. ट्रॅफिक पोलिस तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करू शकतात. सूत्रांनुसार,…
Read More » -
ब्रेकिंग! सोलापूरचा वेताळ शेळके ठरला महाराष्ट्र केसरीची मानकरी
महाराष्ट्र केसरीसाठी मुंबईचा पृथ्वीराज पाटील व सोलापूरचा वेताळ शेळके यांच्यात लढत झाली. त्यात वेताळ शेळके याने सात गुणांनी पृथ्वीराज पाटील…
Read More » -
ब्रेकिंग! मराठ्यांचा इतिहास दाखवायला औरंगजेबाची कबर राहिलीच पाहिजे
शिवाजी पार्क मैदानावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा झाला. मेळाव्याआधीच जोरदार बॅनरबाजी करत मनसेने वातावरण तापवले आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या…
Read More » -
खुशखबर! एक एप्रिलपासून वीजदर कमी होणार
राज्यात घरगुती, औद्योगित व वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या एक एप्रिलपासून विजदर कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने…
Read More » -
ब्रेकिंग! नितीन गडकरींची मोठी घोषणा; महाराष्ट्रात होतोय नवीन महामार्ग
केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली आहे. पुणे…
Read More » -
अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारची करडी नजर
लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नियमांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येणार आहे…
Read More » -
ब्रेकिंग! विरोधकांच्या डोक्यात कबर आणि कामरा
विरोधकांच्या डोक्यात कबर आणि कामराच आहे. आमच्यासाठी कबर आणि कामरापेक्षा महाराष्ट्रातील 13 कोटी जनता महत्त्वाची आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या हिताचे…
Read More »