देश - विदेश

नौदलाची गर्जना, पाकिस्तानचा थरकाप, दहा सेकंदात पाकिस्तानचा खेळ खल्लास

  • सध्या भारताच्या युद्धनौकांच्या सरावाने पाकिस्तानची धडकी भरली आहे. पाकने कारगिल युद्ध छेडले, पण भारताकडून दारुण पराभव झाला. 3 मे पासून युद्ध भडकण्याची पाकिस्तानला भीती आहे. पाकच्या युद्धसरावापासून 85 नॉटिकल मैलवर भारतीय नौदलाचा सराव चालू आहे. 
  • भारताच्या युद्धसरावाने पाकिस्तान बिथरला आहे. कारण पाकड्यांना भारताच्या क्षमतेची माहिती आहे. 
  • कुरापतखोर पाकिस्तान भारताविरोधात लढण्याची दर्पोक्ती करत असला तरी बलाढ्य भारतामध्ये पाकिस्तानचा शेवट करण्याची ताकद असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
  • आता पाकिस्तानचे दिवस भरले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने कितीही आदळआपट केली तरी भारतीय युद्धनौकांसमोर दहा सेकंदही टिकाव धरु शकत नाही. त्यामुळेच पोकळ धमक्या देणाऱ्या पाकड्यांचा पराभव होणार, हे निश्चित.

Related Articles

Back to top button