देश – विदेश
-
ब्रेकिंग! भारताच्या वाघांनी पाकिस्तानची पुन्हा जिरवली
पाकिस्तानी सैन्याने आज पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेत ड्रोनने बीएसएफच्या छावणीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणीही भारताच्या एअर…
Read More » -
ब्रेकिंग! भारतावरील मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशीरा दहशतवाद्यांच्या एका गटाने सांबा येथे आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सतर्क…
Read More » -
ब्रेकिंग! जमीन, आकाशानंतर आता भारताचा समुद्रामार्गे हल्ला
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. मात्र त्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानकडून कारवाया कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे आता भारताची थ्री डायमेन्शनल…
Read More » -
मोठी बातमी! भारताकडून पाकिस्तानवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव
पाकिस्ताने भारतात हल्ले केल्यानंतर भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानात घुसून जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. लाहोर, कराची, सियालकोटसह राजधानी इस्लामाबाद…
Read More » -
बिग ब्रेकिंग! भारताचा मोठा धमाका, लाहोर, कराची, इस्लामाबाद, सियालकोट, पेशावर येथे ड्रोन हल्ले
भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमधील लाहोर, कराची, इस्लामाबाद, सियालकोट, पेशावर येथे ड्रोन हल्ले सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीर येथे…
Read More » -
ब्रेकिंग! जम्मूत पाकिस्तानचा ड्रोन अटॅक, सायरन वाजले
पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती सुरुच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मूच्या विविध भागांत ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आहे. जम्मूत काही ठिकाणी…
Read More » -
ब्रेकिंग! भारत-पाकिस्तान तणाव, काहीही होऊ शकते, गृह विभागाकडून गाईडलाईन्स जारी
भारताने आज पाकिस्तानमधील १२ शहरांवर ५० ड्रोन हल्ले केल्याची माहिती आहे. या घडामोडीनंतर आता केंद्र सरकार आणि राजस्थान सरकार अधिक…
Read More » -
ब्रेकिंग! भारताच्या एअर स्ट्राईकनंतर आता श्रीलंकेने टाकला मोठा डाव
भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक, त्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरू झालेले ड्रोन हल्ले आणि आता आणखी एक संकट पाकिस्तानवर कोसळले आहे. भारताने केलेल्या…
Read More » -
ब्रेकिंग! सुधारा… नाहीतर संपवून टाकू, भारताचा पाकिस्तानला शेवटचा इशारा
पाकिस्तानने काल रात्री भारताच्या अनेक सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइल्सच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांना हाणून पाडण्यात आले.…
Read More » -
जय हिंद! भारताचा आणखी एक मोठा शत्रू गेला ढगात
पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मिळणारा आश्रय आणि संरक्षण आता त्यांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. भारताने नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एक…
Read More »